Posted on

‘ओनामा’ हा नितळ मनाने लिहिलेला काव्यसंग्रह : लक्ष्मीकांत तांबोळी

0

नांदेड : २४ डिसेंबर

भावकवितेतील चिंतनशुद्धता कवी निशांत पवार यांच्याकडे आहे. ओनामा हा नितळ मनाने लिहिलेला पहिलाच कवितासंग्रह होय, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांनी केले.

कवी निशांत यांच्या ‘ओनामा’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ कुसुम सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. भगवंत क्षीरसागर तर भाष्यकार म्हणून प्रा. बी. एन. चौधरी व प्रा. यशपाल भिंगे उपस्थित होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संजीवकुमार राठोड, निर्माता, जय जगदंबा प्रॉडक्शन्स हे उपस्थित होते. प्रारंभी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दीप प्रज्वलनानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इसाप प्रकाशनाचे संचालक दत्ता डांगे यांनी केले. त्यानंतर प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी सरांच्या हस्ते कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. कवी निशांत पवार यांनी यावेळी कवितालेखनामागची भूमिका विषद केली.

प्रा. तांबोळी पुढे म्हणाले की कवी हा जन्मावा लागतो. त्याचे आयुष्य Continue reading ‘ओनामा’ हा नितळ मनाने लिहिलेला काव्यसंग्रह : लक्ष्मीकांत तांबोळी

0