Sale!

कोवळी पानगळ- किशोर सानप

250.00 200.00

डॉ. अभय आणि राणी बंग, डॉ. प्रकाश आणि मंदा आमटे, डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे आणि कोवळी पानगळ सोसणाऱ्या आदिवासी कुपोषित बालकांना अर्पण

एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीच खुल्या जगात माणूस एक बाजारपेठ बनला. जग बदलले परंतु समाजाचे मुलभूत अन्नवस्त्रनिवाऱ्याचे प्रश्न सुटले नाहीत. जात, धर्म, शिक्षण, शोषण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आदिवासींचे प्रश्न-कुपोषण,भाषा-प्रांताचे प्रश्न, दहशतवादाचे प्रश्न, सामान्य माणसांच्या जगण्याचे प्रश्न, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मूलतत्त्ववादातून निर्माण झालेल्या समस्या, भय आणि असुरक्षिततेचे प्रश्न आजही नव्या जगात-नव्या रुपात ठाण मांडून बसले आहेत. आपण सर्वच लॉक ह्या प्रश्नांशी रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग; अंतर्बाह्य जग आणि मनात लढत आहोत. ज्या मानवी समूहाला जगण्यापासून वंचित व्हावे लागते, अमानुषतेला बळी पडावे लागते; त्या भयप्रद अमानुष हादऱ्यांना साक्षीभूत असलेल्या समकालीन लेखकानं कोवळी पानगळ मधून कथेचा आकार दिला आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कोवळी पानगळ- किशोर सानप”

Your email address will not be published. Required fields are marked *